<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502</id><updated>2012-01-05T17:41:28.758+05:30</updated><title type='text'>....................भरारी</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>13</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-2140917571873859238</id><published>2011-06-24T15:56:00.002+05:30</published><updated>2011-06-24T16:03:01.154+05:30</updated><title type='text'>पाकिटमार पोलीस</title><content type='html'>&lt;span&gt; मी&lt;/span&gt; नुकताच नवीन मोबाईल हॅण्डसेट खरेदी केला आहे.एखाद्या लहान मुलाला जशी एखादी नवीन वस्तु दिली तर तो अगदी भारावुन जातो अगदी तसेच माझेही झाले आहे.सकाळी झोपेतुन उठल्यानंतरचे दहा मिनिटे सोडले तर दिवसरात्र माझ्याबरोबरच असतो.कारण वाढत्या महागाईच्या भडक्यामुळे माझ्यासारख्या `आम आदमी`ने मोबाईल सारखी चैनीची वस्तु घेणे माझ्यासाठी तरी अप्रुप होते.&lt;br /&gt;आणि अशातच काल रात्री मला एक स्वप्न पडले.नाशिकमधल्या एका मुख्य रस्त्याने मी माझ्या दुचाकीने जात होतो. माझ्यापुढे एक चार चाकी वाहन चालले होते.त्या वाहनाच्या चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरच्या दोघा चौघांना धडक दिली.मी पटकन माझ्या नव्या मोबाईलच्या कॅमेर्यातुन परिस्थीतीचे चित्रण करु लागलो.माझ्यासारखेच अजुन दोघे चौघे जण `फोटोसेशन` करत होते.तेवढ्यात पोलिसांची गाडी तेथे हजर झाली.गाडीतुन सात आठ पोलिस भराभर खाली उतरले.उतरल्याबरोबर त्यांनी ज्यांच्या हातात मोबाईल होते त्यांना पकडले.क्षणभर मला काही कळलेच नाही.एका पोलिसाने तर माझ्या गळ्याभोवती हात टाकुन चोराला पकडतात तसे घट्ट पकडले.दुसरे दोघे माझ्या हातातील हॅण्डसेट हिसकावत होते.तुम्ही असे का करता आहेत असे मी त्यांना विचारले तर ते हॅण्डसेट अपघातग्रस्तांचे आहेत आणि ते आम्हाला जमा करायचे आहेत असे त्यांनी सांगितले.हा माझाच आहे असे सांगण्याचा मी पराकोटीचा प्रयत्न केला पण मी अयशस्वी झालो.मग मी तो त्यांच्याकडे जमा केला आणि तो परत कसा मिळवता येईल असे त्या पोलिसांना विचारले.तेव्हा त्यातील एक कुत्सीतपणे हसत म्हणाला,`अरे वेडया ,अशा जमा केलेल्या वस्तु आम्ही कधी परत करत असतो का ?`हे ऐकुण तर माझे अवसानच गळाले.मी गयावया करायला लागलो.मी मोबाईल कोणत्या परिस्थीत विकत घेतला याचे बहाणे सांगायला लागलो.मित्रांकडुन पैसे उसनवार घेऊन विकत घेतला,हप्त्याने घेतला,बायकोचे दागिने गहान ठेऊन घेतला.अशी नाना कारणे सांगितली.तेव्हा कुठे त्यांनी मोठ्या दयेने माझा परत देन्याची तयारी दाखवली.मग त्यातील एकाने ,दुसर्याने बॅटरी तर तिसर्याने सिम कार्ड परत केले.अवघ्या काही मिनिटात त्यांनी या वस्तुंचे आपआपसात वाटप करुन घेतले होते.परत मिळाल्याचे समाधान माझ्या चेहर्यावरुन ओसंडुन वाहायला लागले होते.तेवढ्यात माझा हात माझ्या पॅन्टच्या मागच्या खिशाकडे गेला आणि मला धक्काच बसला.खिशातुन पैशांचे पाकिट गायब झाले होते.पाकिट पोलिसांनीच मारले होते हे माझ्या लक्षात आले.आता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकाला भिडली होती.काही मिनिटापुर्वी गयावया करणारा मी पेटुन उठलो होतो.पोलिस असले म्हनुन काय झाले,आता यांना सोडायचे नाही.असे म्हणुन मी मुठी आवळल्या.............&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;span style="font-family:times new roman;"&gt;&lt;span style="font-family:verdana;"&gt;&lt;strong&gt;आणि&lt;/strong&gt;&lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-family:times new roman;"&gt;&lt;/span&gt;मला जाग आली.उशाजवळचा मोबाईल चालु करुन वेळ पाहीली .रात्रीचे दोन वाजले होते.बायकोचे घोरणे शांततेचा भंग करित होते.माझी चिमुरडी शांतपणे झोपली होती आणि माझी पॅन्ट पाकिटासह भिंतीला टांगलेली होती.झोपेचे पुरते खोबरे झालेले होते.डोळ्याला डोळा लागत नव्हता.मग पुन्हा एकदा खेळत बसलो.दिवस केव्हा उजाडला कळलेच नाही.&lt;br /&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;ता.क.-माझ्या पैशांच्या पाकिटात रोख रक्कम रु.१५०/-,एका बॅंकेचे एटीएम कार्ड,बायकोचे दोन पासपोर्टॅ फोटो,मुलीचे दोन दोन पासपोर्टॅ फोटो,साईबाबांचा फोटो,पाच रुपयाची एक,एक रुपये व दोन रुपयाच्या दोन कोर्या करकरीत नोटा असा महत्वाचा मुद्देमाल होता.तो भिंतीवरच्या पॅन्टच्या खिशात सुरक्षीत आहे. &lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-2140917571873859238?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/2140917571873859238/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=2140917571873859238&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/2140917571873859238'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/2140917571873859238'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='पाकिटमार पोलीस'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-8789602794266709977</id><published>2010-09-30T12:35:00.001+05:30</published><updated>2010-09-30T12:38:56.386+05:30</updated><title type='text'>नाशिक मनपा केशकर्तनालय</title><content type='html'>आज सकाळी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे सौ.ने वर्तमानपत्र माझ्या बिछान्याजवळ आणुन ठेवले आणि नको ते झाले.नको तो लेख वाचला आणि माझ्या डोक्यावरचे शिल्लक असलेले केस सरळ ताठ झाले.बातमी तशी जुनीच होती,पण त्यावर उहापोह करनारा लेख होता तो.नाशिक महानगरपालिका त्यांच्या शाळेतील मुलांचे केस कापन्य़ाचे ठेके देनार आहे असे त्यातुन कळले.मी शक्यतोवर नाशिक मनपाच्या बाबतीत छापुन आलेल्या बातम्या वाचत नाही.पुर्वी मी खुन, दरोडे ,भ्रष्टाचार ,बलात्कार,घोटाळे यांच्या बातम्या वाचत नसे.कारण  या बातम्या जवळपास सारख्याच माहीती सांगणार्या असतात ,फक्त पात्रांची नावे आणि काही मजकुर बदललेला असतो.आताही मी सोनसाखळी चोरिच्या,वाहनचोरीच्या,वाहन जाळ्पोळीच्या आणि नाशिक मनपाच्या बातम्या कटाक्षाने टाळतो.कारण नाशिक मनपा हा माझ्या द्रुष्टीने एक हास्यास्पद विषय झाला आहे.कालच एका नागरीकाने नाशिक मनपाची `सानप बाबा आणि त्यांचे ११३ चोर ` अशी संभावना केली.अर्थात मी त्यांच्या या मताशी पुर्णपणे सहमत होतो असे नाही.हाताची सगळी बोटे सारखी नसतात असे मी त्यांना सांगितले.त्यांच्यातही काही सज्जन आहेत असे मी सांगीतले.(संतसज्जन नव्हे !!! नाहीतर काहीजण स्वत:बद्दल उगाच गैरसमज करुन घेतिल).पण त्यांनी माझे म्हनणे काही केल्या मानले नाही.असो.&lt;br /&gt;    विषय मनपाच्या केस कर्तनाचा होता.ज्यांच्या डोक्यात काहीच नाही अश्या मुलांच्या डोक्यावरचे केस कापण्याची कल्पना कोणाच्या तरी( ठेकेदाराने उधार दिलेल्या)डोक्यात आली आणि त्याच्या अंमलबजवनीची आता तयारी चालु आहे.खरे तर मनपाच्या शाळांची आधीच इतकी दुरावस्था आहे की विचारता सोय नाही.पंचवटीतील एका शाळेत काही दिवसांपुर्वी जाण्याचा योग आला तेव्हा तेथील मुले पोषण आहार खात होती आणि शेजारी डुकरांचा मुक्त संचार होता.शिक्षक गप्पा मारन्यात गुंग होते आणि मुले डुकरांपासुन बचाव करत जेवण करत होती.                                                           &lt;br /&gt;   कालचाच एक किस्सा सांगतो.काल सायंकाळी एका खाजगी रुग्णालयात गेलो होतो.गेल्याच वर्षी मनपाच्या शाळेतुन  दहावी नापास झालेली एक मुलगी तेथे मदतनीस म्हनुन काम करत होती.नेहमी जाण्यायेण्यामुळे ती मला ओळखत होती.सुर्य अस्ताला चालला होता.ते सुंदर दृष्य एकजण आपल्या  मोबाईलच्या कॅमेर्यात टिपत होता.तेव्हा तिने मला विचारले ,`काका,हा सुर्य कुठे मावळतो ?`तेव्हा मी तिला सुर्य उगवणे म्हनज़े काय आणि मावळतो म्हनजे काय हे समजवण्याचा प्रयत्न केला.पण तिच्या डोक्यात काही ते शिरले नाही.सुर्य मावळतो म्हणजे तो एखाद्या गावाला मुक्कामाला जातो अशी तिची ठाम समजुत !!पुर्व ,पश्चिम ,दक्षिन ,उत्तर ह्या दिशा आहेत हे सुद्धा तिला माहीती नाही.अशी अवस्था मनपाच्या शाळांची असल्यावर आता मास्तरांनी मुलांना शिकवायचे कि त्यांचे केस भादरायचे ???बरे  केसकर्तनकार शाळाशाळात फिरणार कि एखाद्या पुढार्याच्या नावाने मोठे केशकर्तनगृह उभारुन मास्तर मास्तरीण मुलांना तेथे नेणार ??? मनपातील विरोधी पक्ष याला कुठे विरोध करणार की नेहमीसारखे `मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर ` ही भुमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.&lt;br /&gt;     काहीही केले तरी मुलांच्या भादरलेल्या केसांवर नगरसेवक गब्बर होणार आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार हे निश्चित !!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-8789602794266709977?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/8789602794266709977/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=8789602794266709977&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/8789602794266709977'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/8789602794266709977'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='नाशिक मनपा केशकर्तनालय'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-808922520607461847</id><published>2010-02-16T14:01:00.002+05:30</published><updated>2010-02-16T14:05:29.198+05:30</updated><title type='text'>रस्त्यावरचा संसार आणि गारठलेली मने</title><content type='html'>&lt;span class=""&gt; काल रात्रीचा&lt;/span&gt; अनुभव....वेळ साडे नऊ पावने दहाची...स्थळ गंगापुर रोडकडुन माई लेले श्रवन विद्यालयाकडे जाणार रस्ता....&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;                                पेठ&lt;/span&gt; सुरगाना भागातुन रोजगारासाठी आलेली आदिवासी कुटुंबे.रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल तिथे मांडलेला संसार.तीन दगडांच्या चुलीची धगधग नुकतीच थांबलेली होती.महिला वर्ग भांडीकुंडी आवरन्यात मग्न होता,तर पुरुष मंडळी शेकोटी पेटवुन बसले होते.त्यांना पाहुन मनात विचार आला आपण दारे खिडक्या बंद करुन आणि उबदार कपडे पांघरुन झोपतो तरि सुद्धा थंडीच्या नावाने बोटे मोडतो.हे लोक उघडयावर झोपतात,त्यांचे कसे होत असेल ?विचार करतच पुढे चाललो होतो.                                                                              शेकोटीपासुन पाच दहा पावलाच्या अंतरावर एक जण एकटाच विडी फुंकत बसला होता.मी त्याला सहज प्रश्न केला `काय राव ,तुम्हाला नाही का थंडी वाजत?` विडीचा झुरका सोडत राव बोलु लागले ,`आमचं काय विचारता साहेब ,ऊन ,वारा,थंडी,पाऊस आम्हाला सगळं सारखंच  आहे.लहानपणापासुन आम्हा सगळ्यांना याची सवय असते.शेकोटी म्हनजे आम्हाला एकत्र बसन्यासाठी केवळ निमित्त आहे.आम्हाला कुनालाही थंडी वाजत नाही आणि थंडीमुळे आमच्यातला कुनी आजारीही पडत नाही.थडी फक्त या मोठमोठाल्या इमारतीमध्ये राहनार्यांनाच लागते.या थंडीमुळे ते आजारीच पडतात असे नाही तर थंडीमुळे त्यांची मनेसुद्धा गोठुन जातात...`.  राव अजुन बरेच काही बोलायला लागले होते,परंतु हा `गावठीचा` अंमल असेल ,उगीच वांदा नको म्हणुन मी पुढे चालु निघुन गेलो.                                                                             अर्ध्या पाऊन तासानंतर पुन्हा त्याच रस्त्याने मी परत येत होतो.मधल्या काळात बिगरमोसमी पावसाने आपली हलकीशी हजेरी लावली होती.रस्ता ओला झालेला होता.उतारावरुन पाणी वाहात होते.परत जाताना ते `गावठी`वाले राव मला मर्क्युरीच्या प्रकाशामुळे लांबवरुन दिसत होते.त्याची थोडी मजा घ्यावी असा माझ्या मनात विचार आला. ती आदिवासी कुटुंबे धावपळ करीत होती.अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली होती.काही सामान झाकल्यामुळे भिजन्यापासुन वाचले होते तर सामान झाकन्याच्या प्रयत्नात ते आदिवासी भिजले होते.तशाच अवस्थेत ते आपला संसार जैसे थे करन्यात गुंतले होते.ज्यांचे सामान व्यवस्थीत लावले गेले होते ते इतरांना मदत करत होते.मात्र `गावठी`वाले राव रस्त्यावरुन त्यांना सुचना देत होते.जवळ जाऊन मी प्रश्न विचारला,`काय राव पावसामुळे ओले झाले वाटतं ?` माझ्या लहानशा प्रश्नाला रावांनी ताडकन उत्तर दिले,` साहेब,आम्ही नेहमीच ओलेचिंब असतो,तुम्ही कोणालाही हात लावा तो ओलाचिंब सापडेल.समोर पहा तो शिवा,त्याचे सामान लावुन तो दुसर्याला मदत करतो आहे .असा आमचा ओलावा असतो.हा आमचा ओलाव्याचा  पाझर कधीच आटत नाही.नाहीतर तुमच्या सारखे सुशिक्षित लोक अशा वेळेस फक्त गंमत पहात राहीले असते,कोरडया पाषानासारखे.`                                                                                                                     रावांनी माझ्याकडे मोहरा वळवल्यामुळे क्षणभर माझी मतीच कुंठीत झाली.मस्करी करन्याच्या उद्देशाने गेलेलो  मी निरुत्तर झालो होतो.आणखी काही ऐकण्याची माझी हिंमत नव्हती म्हनुन मी गुपचुप चालु लागलो. मात्र माझ्या लहान प्रश्नांनी मला भरपुर काही शिकवले होते. रात्रभर मी अंतर्मुख होऊन विचार करत होतो.शहरातील  बाबुंसाठी  इमारती बांधनार्या या आदिवासी बांधवांची त्या इमारतीमध्ये राहानार्याबद्दल अशी मानसिकता का व्हावी ?? माझ्या गोठलेल्या मनाला ऊब देऊन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न मी अजुन करतो आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-808922520607461847?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/808922520607461847/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=808922520607461847&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/808922520607461847'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/808922520607461847'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='रस्त्यावरचा संसार आणि गारठलेली मने'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-5036555321021580730</id><published>2010-01-18T11:21:00.002+05:30</published><updated>2010-01-18T11:41:08.927+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/S1P7UX6hibI/AAAAAAAAADY/_9mGO8bQ8oM/s1600-h/SUICIDE.bmp"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5427958303347018162" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 112px; CURSOR: hand; HEIGHT: 400px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/S1P7UX6hibI/AAAAAAAAADY/_9mGO8bQ8oM/s400/SUICIDE.bmp" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/S1P4KKQ47hI/AAAAAAAAADQ/bTeV_xxEcik/s1600-h/SUICIDE.bmp"&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-5036555321021580730?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/5036555321021580730/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=5036555321021580730&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/5036555321021580730'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/5036555321021580730'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2010/01/blog-post.html' title=''/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/S1P7UX6hibI/AAAAAAAAADY/_9mGO8bQ8oM/s72-c/SUICIDE.bmp' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-1853802484622319037</id><published>2009-11-04T12:42:00.002+05:30</published><updated>2009-11-04T12:51:17.418+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;span style="font-size:180%;color:#ff0000;"&gt;जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#ffff99;"&gt;नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे.या गुंडांची कार्यपध्दतही जगावेगळी आहे.जनतेमध्ये भय पसरवण्यासाठी हे गुंड मोटारसायकल जाळन्यासारखे संतापजनक प्रकार करत आहेत.विधानसभा निवडनुकीच्या काही आठवडे आधी सिडको य उपनगरात एकाच  रात्री ४० मोटरसायकल्स जाळन्याचा प्रकार घडला होता.त्या प्रकरणात राज ठाकरे यांच्या पक्षाचा पदाधिकारी सुहास कांदे व रिपाई च्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा प्रमुख संशयीत होते .पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईची कुर्हाड उगारताच सरकारने पोलिस आयुक्तांची चक्क बदलीची ऑर्डर पाठवुन दिली.यावरुन नाशिकच्या जनतेला कळुन चुकले कि या गुंडाच्या पाठीमागे कोणाचे बळ आहे.मात्र या गुंडाच्या त्रासाला व त्याच्या पोशिंद्याना कंटाळलेली जनता पोलिस आयुक्तांच्या बदली विरोधात अभुतपुर्वपणे आणि स्वयंस्फुर्तीने रस्तावर ऊतरली. पोलिस अधिकार्याची बदली रद्द व्हावी यासाठी  जनता रस्त्यावर येन्याचा संपुर्णॅ भारतात हा पहिलाच प्रसंग असावा. जनतेच्या दबावापुढे झुकुन त्यावेळस पोलिस आयुक्तांची बदली रद्द करन्याची नामुश्की सरकारवर आली होती.मात्र येनारी विधानसभा निवडनुक निर्विघ्नपने पार पडावी म्हनुन सरकारातील चाणाक्ष मंत्र्यांनी दोन पाउल मागे येणे पसंत केले.पोलिसांनी ही संधी मानुन शहरातील गुंडगिरी मोडुन काढन्याचा विडा ऊचलला .या मोहीमेत कुख्यात गुंड कातारीचा एन्काऊन्टर करन्यात आला तर मोटारसायकल जळीत प्रकरनातील आरोपींना तडीपार करन्यात आले.मात्र आरोपीनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवुन आणि जामिन मिळवुन पोलिसांविरुद्धची पहिली लढाई जिंकली.मोटारसायकल जळीत प्रकरनातील प्रमुख आरोपी असलेल्या सुहास कांदेने तर यावरही कडी करत नांदगाव विधानसभा मतदार संघातुन छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळांविरोधात ऊमेदवारी  अर्ज भरुन  दंड थोपटले.मात्र प्रत्यक्ष निवडणुक लढन्यापेक्षा भुजबळांशी यशस्वी तह केल्याची चर्चा जनतेत आहे .तेव्हाच खरे तर नाशिकच्या जनतेला आपल्या भविष्यातील संकटाची जाणीव झाली होती. कालच्या सातपुर येथील  मोटारसायकल जळीत प्रकरनाने पुन्हा एकदा नाशिकच्या जनतेला जीव मुठीत घालुन जगावे लागनार आहे.मात्र या गुंडानी व त्यांच्या पोशिंद्यांनी हे ही लक्षात ठेवावी की नाशिकची जनता जितकी सहनशिल आहे तितकीच प्रखरतेने ती अन्याया विरोधात पेटुनही ऊठते.पोलिस आयुक्तांच्या बदली प्रकरणात याची चुनुक सगळयांनी अनुभवली आहे.त्यामुळे या गुंडानीं वेळीच आपली शेपुट गुंढाळावी नाहीतर नाशिककर यांना आसमान दाखवल्यशिवाय राहनार नाही.पोलिसांवर कोणी नेता दबाव आणत आहे असे जर जनतेच्या लक्षात आले जनता स्वताच कायदा हातात घेऊन या गुंडांचा आक्कु यादव केल्याशिवाय राहनार नाही .कारण ही भुमी रावणाचा वध करनार्या प्रभु रामचन्द्राची आहे .&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-1853802484622319037?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/1853802484622319037/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=1853802484622319037&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/1853802484622319037'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/1853802484622319037'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2009/11/blog-post.html' title=''/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-58768652584266968</id><published>2009-08-28T11:51:00.005+05:30</published><updated>2009-08-28T13:17:14.098+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;span style="font-family:times new roman;font-size:180%;color:#ff0000;"&gt;&lt;strong&gt;याला म्हणतात आग !!!&lt;/strong&gt;&lt;/span&gt; &lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5374899987528951474" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 224px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/Spd7D6vqJrI/AAAAAAAAADA/s8FAnx5pwbA/s320/love.jpg" border="0" /&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;मित्रांनो ,देशभर स्वाईन फ्लु ने कहर केला असताना आपणास असे काही दृश्य पाहावयास मिळाले तर आपल्या तोंडातुन आपसुकच शब्द निघतील .... याला म्हनतात आग !!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-58768652584266968?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/58768652584266968/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=58768652584266968&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/58768652584266968'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/58768652584266968'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2009/08/blog-post.html' title=''/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/Spd7D6vqJrI/AAAAAAAAADA/s8FAnx5pwbA/s72-c/love.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-4071960365109535222</id><published>2009-06-26T13:54:00.003+05:30</published><updated>2009-06-26T14:06:50.551+05:30</updated><title type='text'>`अरे थु तुझ्या जिंदगीवर `</title><content type='html'>दिवाळीच्या काही दिवस आधीची घटना आहे.जगभर मंदीची चाहुल लागली होती.भल्या भल्यांची झोप या मंदीच्या चाहुलीमुळे उडाली होती.मी ही हताशपणे माझ्या अशिलांसमवेत शेअर्स मार्केटचे अवलोकन करत बसलो होतो. माझा व्यवसायच शेअर्स ब्रोकिंगचा असल्यामुळे मला सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० पर्यंत कोणताही डिंक न वापरता खुर्चीला चिकटुन बसावे लागते. बरोबर तेवढयाच कालावधीसाठी माझ्या कानाचे आणि माझ्या मोबाईलचे प्रेमसंबंध उत्कट स्थितीला पोहोचलेले असतात.परंतु मंदीचा फटक्यामुळे आता त्यांच्यातही दुरावा निर्माण झालेला होता.म्हनुनच मी त्यादिवशी डोंबारयाच्या ढोलकीचा आवाज ऐकु शकलो.आवाज ऐकताच क्षणी मी खुर्चीतुन उठलो आणि ऑफिसच्या बाहेर आलो.अगदी समोरच डोंबारयाने आपला खेळ चालु केला होता.&lt;br /&gt;एव्हाना आमच्या ईमारतीच्या व्हरांडयात बरयापैकी गर्दी जमली होती.दोघाबाजुने दोन दोन टोकरांनी बांधलेल्या दोरीवर एक चिमुरडी तोल सांभाळत कसरत होती.तीची आई आपल्या आणखी दोन बछडयांना सांभाळत त्या चिमुरडीवर ओरडत होती.माझ्या मुलीपेक्षा वर्षा दोन वर्षानी मोठी असणारी ती चिमुरडी अतिशय निर्विकारपणे त्या उंच बांधलेल्या दोरीवर कसरत करत होती.तिच्या मनात कसलीही भिती दिसत नव्हती.तिचा तो निर्विकार चेहरा पाहुन माझ्या डोळ्यात टपकण पाणी आले.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;माझ्याबरोबर&lt;/span&gt; अनेक जण तिची कसरत पहात होते.शेजारच्या ऑफिसमध्ये आलेले एक सदगृहस्थ आपल्या कडयावरच्या छकुलीला अतिशय आनंदाने ती कसरत दाखवत होते आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग करत होते.मी डोळ्यातील पाणी पुसत होतो आणि अचानक डोंबार्याची बायको हातात ताट घेऊन पैसे मागायला येताना दिसली. तिला पाहताच आतापर्यंत त्या चिमुरडीच्या कसरतीचा आनंद घेनारे पळायला लागले होते.त्या सर्वांना मी थांबायला लावले आणि प्रत्येकाने १० रुपये देण्याचे भावनीक आवाहन केले.तेथे हजर असलेल्या शिपायापासुन ते मालकापर्यंत सर्वांनी अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.मात्र आपल्या कडयावरच्या छकुलीला आनंदाने ती कसरत दाखवरया इसमाने( आता मी त्याला सदगृहस्थ म्हननार नाही) माझ्या आवाहनाला भिक घातली नाही.मी त्याला जाणीव करुन दिली कि साहेब तुम्ही त्या पोरिची कसरत दाखवत होतात तेव्हा तुमच्या मुलीच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहात होता.आणि त्याचेही पैसे देत नसाल तर तुम्ही जी शुटींग केली त्याचे तरी द्या.तेव्हा कुठे त्या इसमाने सुट्टे नाहीत १० रुपये देतो नंतर असे सांगुन शेजारच्या ऑफीसात एंट्री मारली .डोंबार्याचा खेळ संपत आला होता.साहेब १० रुपये देनार नाहीत यावर व्हरांडयातल्या सर्वांचे एकमत झाले होते.मी १० रुपये सोडनार नाही असे सगळ्यांना सांगितले होते.मीही माझ्या स्वभावाप्रमाणे ईरेला पेटलो होतो.तो इसम शेजारच्या ऑफीसमधुन बाहेर पडल्या पडल्या मी पुन्हा माझा घोशा सुरु केला.मी सुट्टे आणुन देतो थोडयावेळात असे म्हनत तो इसम भरकन निघुन रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या दहा बारा लाखाच्या आलिशान गाडीत जाऊन बसला .आम्ही सारेजन त्याच्याकडे पहात होतो.त्यानेही आमच्याकडे पाहीले आनि गाडी चालु केली .त्याक्षणी माझ्या तोंडतुन जोरदारपणे आवाज निघाला.....`अरे थु तुझ्या जिंदगीवर `&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-4071960365109535222?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/4071960365109535222/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=4071960365109535222&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/4071960365109535222'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/4071960365109535222'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='`अरे थु तुझ्या जिंदगीवर `'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-2786860589956468031</id><published>2009-02-20T13:06:00.003+05:30</published><updated>2009-02-20T13:15:00.658+05:30</updated><title type='text'>लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काही ...</title><content type='html'>&lt;span class=""&gt;              साधारण&lt;/span&gt; या वर्षीच्या एप्रिल मे महीन्यात संपुर्ण भारत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जानार आहे.अशावेळी माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो कि स्वातंत्र्यानंतर जवळपास ६० वर्षाहुन अधिक काळ लोटल्यानंतरही आपण खरेच स्वतंत्र आहोत का ?? १९४७ पुर्वी आपल्यावर ब्रिटीशांची जुलमी राजवट होती आणि त्यानंतर आपल्यावर भ्रष्ट्राचारी,लबाड,कलंकीत,गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारन्यांनी राज्य केले.त्यांनी केवळ राज्यच केले असे नाही तर बहुमताच्या नावाखाली लोकशाहीची क्रुर अवहेलना केली.मनमोहन सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव ,शिबु सोरेन यांचे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही झारखंडचे मुख्यमंत्रीपद न सोडणे ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.अशा नेत्यांमुळे भारत कधीही एक सशक्त राष्ट्र म्हणुन विकसीत होउ शकला नाही.त्यामुळ स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी पाहीलेल्या स्वप्नांचा आज पार चुराडा झाला आहे. &lt;br /&gt;&lt;span class=""&gt;       हे&lt;/span&gt; असे का झाले ? याचा जर विचार केला तर मी काही प्रमाणात दोष  जनता जनार्दनालाच देईन.केवळ आंधळेपनाने एखाद्या पक्षाचा अनुनय करुन जनता कोनत्याही ऐर्या गैर्या उमेदवाराला निवडुन देत आली आहे.मात्र आता हे कुठेतरी थांबायला हवे आहे.त्यासाठी सुज्ञ मतदारांनीच आता पुढाकार घेतला पाहीजे.पुढार्यांना आता जाणीव करुन देन्याची वेळ आली की ते आता लोकांना अधिक काळ वेडयात काढु शकत नाही.खाली दिलेल्या माझ्या काही कल्पना जर सगळयानी अमलात आणल्या तर देशाचे थोडेशे तरी ऋण फेडल्याचे आपल्याला समाधान मिळेल.                                          &lt;br /&gt;१)भारताच्या सर्व नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहीजे.&lt;br /&gt;2)वयाची ७० वर्ष पुर्ण केलेल्या कोनत्याही उमेदवारास मतदान करु नये मग तो नेता कितीही मोठा असला तरीही.&lt;br /&gt;3)गुन्हेगारी प्रवृतीच्या,भ्रष्ट्राचारी अशा उमेदवारास मतदान करु नये.&lt;br /&gt;४) जातीय प्रवृतीच्या उमेदवारास मतदान करु नये.&lt;br /&gt;५)अनेक लोक फक्त सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल,अकार्यक्षमतेबद्दल गळा काढत असतात,पण मतदानास जात नाहीत. अशा लोकांना बळजबरीने मतदानास प्रवृत्त करावे.&lt;br /&gt;६)अकार्यक्षम उमेदवार,जो संसदेत जाऊन फक्त झोपा काढणार असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.&lt;br /&gt;७)विधानसभेत किंवा संसदेत जाऊन फक्त धुडगुस घालन्यात ज्यांना मुर्दुमकी वाटत असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.&lt;br /&gt;८)वेळोवेळी पक्ष बदलुन स्वतःचे स्वार्थ साधत असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.&lt;br /&gt;९)दहशतवादी,नक्षलवादी किंवा इतर देशविघातक शक्तींशी संबंध असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.&lt;br /&gt;आणि सगळ्यात महत्वाचे&lt;br /&gt;१०)सुशिक्षीत ,जो कमीत कमी १० वी पास असेल अशाच उमेदवारास मत द्यावे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-2786860589956468031?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/2786860589956468031/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=2786860589956468031&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/2786860589956468031'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/2786860589956468031'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2009/02/blog-post.html' title='लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काही ...'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-2630636445736132873</id><published>2008-12-10T11:08:00.002+05:30</published><updated>2008-12-10T11:19:07.323+05:30</updated><title type='text'>कामातुरा न भय न लज्जा</title><content type='html'>&lt;span class=""&gt;           राजकारणी&lt;/span&gt; लोक सत्तेसाठी कोणत्या पातळीवर जातील,याचे उदाहरण आपण महाराष्ट्राचे माजी महसुल मन्त्री ( बाळासाहेब ठाकरेन्च्या भाषेत वसुलमन्त्री) नारायन राणे यान्च्या माकडचाळ्यान्च्या रुपाने पाहात आहोत्.सत्तेसाठी हपापलेल्या या नेत्याने आपण काय बोलतो आहोत याचे ही भान ठेवले नाही.आपल्याच पक्षावर विरोधीपक्षनेत्याप्रमाणे हल्ला चढवत नेत्यान्चे दहशतवाद्यान्शी सम्बन्ध असल्याचे जाहीर आरोप केलेत्.आपल्याला जेव्हा मुख्यमन्त्री पदाची खुर्ची मिळत नसल्याचे त्यान्ना दिसले तेव्हा त्यान्नी असे आरोप करायला सुरुवात केली.देशाच्या दॄष्टीने एवढी महत्त्वाची माहिती त्यान्च्याजवळ असताना मन्त्रीमन्डळात असे पर्यन्त ती लपवुन ठेवली याबद्दल पोलिसान्नी त्यान्ना ताब्यात घेऊन त्यान्ची नार्को टेस्ट घेतली पाहिजे.अशा या सत्तापिपासु नारोबाला ना लाज ना लज्जा.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;                                    असाच&lt;/span&gt; पण अतिशय निर्लज्जपणाचा कळस एका नेत्याने केलां. नेतेमन्डळी किती निर्ढावलेले असतात याचे हे उत्तम उदाहरण. हरियानाचे बडतर्फ उपमुख्यमन्त्री चन्द्रमोहन यान्नी जो प्रताप केला तो केवळ कामातुरा न भय न लज्जा या सदरात मोडनारा आहे.युध्दात आणि प्रेमात सर्व काही माफ असते असे म्हटले जाते. आता राजकारणात आणि प्रेमात सर्व माफ असते असे यान्ना वाटते कि काय असा प्रश्न मला पडतो. या महाशयान्नी    उपमुख्यमन्त्र्यासारख्या महत्त्वाच्या पदावर काम करत असताना एका महिला सरकारी वकिलाला आपल्या प्रेमपाशात अडकविले आणि तब्बल दोन महिने सरकारला कोणतीही माहिती न देता फरार झाले. परवाकडेच एका वाहिन्याच्या पत्रकाराने त्यान्ना त्यान्च्या नव्या बिबी सोबत पकडले.  त्यान्ची आधी एक बायको होती.आता दुसरया बायकोची द्विभार्याप्रतिबन्धक कायद्यामुळे अडचण नको म्हनुन या महाशयान्नी चक्क आपला धर्मच बदलुन टा़कला .बरे हे महाशय म्हणजे कोणी साधेसुधे राजकारणी नाहीत, तर ते आहेत हरियानाचे माजी मुख्यमन्त्री भजनलाल यान्चे लाडके चिरन्जीव !! भजनलाल यान्नाही पुत्राचे प्रताप पाहुन ` पुत्र व्हावा ऐसा गुन्डा त्याचा तिन्ही लोकी झेन्डा ` असे म्हनन्याची पाळी आली असेल.चन्द्र मोहन  यान्नी आता धर्म बदलल्यामुळे चान्द मोहम्मद हे नाव धारण केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; सत्ता आणि स्वार्थासाठी राजकारणी कोनत्या पातळीला जातिल याचे राणे आणि चन्द्रमोहन हे उत्तम उदाहरण आहे.&lt;br /&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;टिप :- किबोर्ड च्या अडचणीमळे या लेखात अनुस्वार देता आले नाहीत. त्याबद्द्ल व्याकरणप्रेमी वाचक क्षमा करतील ही अपेक्षा !!&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-2630636445736132873?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/2630636445736132873/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=2630636445736132873&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/2630636445736132873'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/2630636445736132873'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2008/12/blog-post_10.html' title='कामातुरा न भय न लज्जा'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-5160835820104117934</id><published>2008-12-08T11:04:00.002+05:30</published><updated>2008-12-08T11:14:22.658+05:30</updated><title type='text'>`अरे थु तुझ्या जिंदगीवर `</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;span class=""&gt;दिवाळीच्या&lt;/span&gt; काही दिवस आधीची घटना आहे.जगभर मंदीची चाहुल लागली होती.भल्या भल्यांची झोप या मंदीच्या चाहुलीमुळे उडाली होती.मी ही हताशपणे माझ्या अशिलांसमवेत शेअर्स मार्केटचे अवलोकन करत बसलो होतो. माझा व्यवसायच शेअर्स ब्रोकिंगचा असल्यामुळे मला सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० पर्यंत कोणताही डिंक न वापरता खुर्चीला चिकटुन बसावे लागते. बरोबर तेवढयाच कालावधीसाठी माझ्या कानाचे आणि माझ्या मोबाईलचे प्रेमसंबंध उत्कट स्थितीला पोहोचलेले असतात.परंतु मंदीचा फटक्यामुळे आता त्यांच्यातही दुरावा निर्माण झालेला होता. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;span class=""&gt;म्हनुनच&lt;/span&gt; मी त्यादिवशी डोंबारयाच्या ढोलकीचा आवाज ऐकु शकलो.आवाज ऐकताच क्षणी मी खुर्चीतुन उठलो आणि ऑफिसच्या बाहेर आलो.अगदी समोरच डोंबारयाने आपला खेळ चालु केला होता. एव्हाना आमच्या ईमारतीच्या व्हरांडयात बरयापैकी गर्दी जमली होती.दोघाबाजुने दोन दोन टोकरांनी बांधलेल्या दोरीवर एक चिमुरडी तोल सांभाळत कसरत होती.तीची आई आपल्या आणखी दोन बछडयांना सांभाळत त्या चिमुरडीवर ओरडत होती.माझ्या मुलीपेक्षा वर्षा दोन वर्षानी मोठी असणारी ती चिमुरडी अतिशय निर्विकारपणे त्या उंच बांधलेल्या दोरीवर कसरत करत होती.तिच्या मनात कसलीही भिती दिसत नव्हती.तिचा तो निर्विकार चेहरा पाहुन माझ्या डोळ्यात टपकण पाणी आले.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;span class=""&gt;माझ्याबरोबर&lt;/span&gt; अनेक जण तिची कसरत पहात होते.शेजारच्या ऑफिसमध्ये आलेले एक सदगृहस्थ आपल्या कडयावरच्या छकुलीला अतिशय आनंदाने ती कसरत दाखवत होते आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग करत होते.मी डोळ्यातील पाणी पुसत होतो आणि अचानक डोंबार्याची बायको हातात ताट घेऊन पैसे मागायला येताना दिसली. तिला पाहताच आतापर्यंत त्या चिमुरडीच्या कसरतीचा आनंद घेनारे पळायला लागले होते.त्या सर्वांना मी थांबायला लावले आणि प्रत्येकाने १० रुपये देण्याचे भावनीक आवाहन केले.तेथे हजर असलेल्या शिपायापासुन ते मालकापर्यंत सर्वांनी अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.मात्र आपल्या कडयावरच्या छकुलीला आनंदाने ती कसरत दाखवरया इसमाने( आता मी त्याला सदगृहस्थ म्हननार नाही) माझ्या आवाहनाला भिक घातली नाही.मी त्याला जाणीव करुन दिली कि साहेब तुम्ही त्या पोरिची कसरत दाखवत होतात तेव्हा तुमच्या मुलीच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहात होता.आणि त्याचेही पैसे देत नसाल तर तुम्ही जी शुटींग केली त्याचे तरी द्या.तेव्हा कुठे त्या इसमाने सुट्टे नाहीत १० रुपये देतो नंतर असे सांगुन शेजारच्या ऑफीसात एंट्री मारली .डोंबार्याचा खेळ संपत आला होता. &lt;/p&gt;&lt;p&gt;साहेब १० रुपये देनार नाहीत यावर व्हरांडयातल्या सर्वांचे एकमत झाले होते.मी १० रुपये सोडनार नाही असे सगळ्यांना सांगितले होते.मीही माझ्या स्वभावाप्रमाणे ईरेला पेटलो होतो.तो इसम शेजारच्या ऑफीसमधुन बाहेर पडल्या पडल्या मी पुन्हा माझा घोशा सुरु केला.मी सुट्टे आणुन देतो थोडयावेळात असे म्हनत तो इसम भरकन निघुन रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या दहा बारा लाखाच्या आलिशान गाडीत जाऊन बसला .आम्ही सारेजन त्याच्याकडे पहात होतो.त्यानेही आमच्याकडे पाहीले आनि गाडी चालु केली .त्याक्षणी माझ्या तोंडतुन जोरदारपणे आवाज निघाला&lt;span style="color:#ff0000;"&gt;.....`अरे थु तुझ्या जिंदगीवर `&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-5160835820104117934?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/5160835820104117934/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=5160835820104117934&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/5160835820104117934'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/5160835820104117934'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2008/12/blog-post_08.html' title='`अरे थु तुझ्या जिंदगीवर `'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-8609497521700586382</id><published>2008-12-02T11:19:00.000+05:30</published><updated>2008-12-02T12:42:08.038+05:30</updated><title type='text'>होय, ते भुंकलेच !!</title><content type='html'>&lt;span class=""&gt;&lt;span style="color:#ff0000;"&gt;       &lt;/span&gt;&lt;span style="color:#ffff00;"&gt;मुंबईवरील&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color:#ffff00;"&gt; दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातुन देश सावरत असतांना पुढचे धक्के देन्याचे काम आता सफेद कपडयातील राजकारनी म्हनवनारे दहशतवादी आपल्या वाचाळ्पणातुन देत आहेत.`इतने बडे शहरमे ऐशी छुट्पुट घटना होती है`असे आपल्या राज्याचे माजी ( होय आता माजीच )गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी थोडयाफार का होईना सभ्य भाषेत सांगितले. त्याची त्यांना योग्य ती सजा मिळालीही.परंतु केरळचे मुख्यमंत्री श्री.अच्युतानंद व भाजपा चे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी जे काही तारे तोडले ते केवळ `भुंकणे` या सदरातच मोडनारे आहे.&lt;br /&gt;हॉटेल ताज मधील कमांडो कारवाई करतांना बंगलोरचा तरणाबांड मेजर संदिप उन्नीकृश्नन शहीद झाला.तो मुळचा केरळ मधील होता.मात्र त्याचे वडील बंगलोरला स्थायीक असल्यामुळे त्याचा अंत्यसंस्कार तेथेच झाला.अंत्यसंस्कारास कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. येदीयुरप्पा आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी व वरीष्ठ अधिकारी उपस्थीत होते.परंतु शहीद संदीप ज्या राज्यातुन आलेला होता त्या केरळ राज्याचे कोणीही प्रतिनिधी हजर नव्हते.याचा संदीपच्या वडीलांना मनोमन राग आलेला होता .वृत्तवाहीन्यांनी याबाबतीत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री श्री.अच्युतानंद यांना उपरती झाली.मात्र त्यांनी संदीपच्या घरी सांत्वनासाठी जान्याअगोदर घराची डॉगस्क्वॉडमार्फत तपासनी करन्याची चुक केली.या प्रकाराने संदीपचे वडील संतप्त झाले.एखाद्या शहीदाच्या घराची डॉगस्क्वॉडमार्फत तपासनी करणे खरेतर त्या शहीदाचा अपमानच होता.त्यामुळे श्री.अच्युतानंद तेथे येताच संदीपच्या वडीलांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.यावर अच्युतानंदांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की संदीप शहीद झाला नसता तर त्याच्या घरी कुत्रेही गेले नसते.ऐका अर्थाने या महाशयांनी स्वताला कुत्र्याची उपमा देऊन घेतली.स्वताची बेईज्जत झाल्यानंतर प्रगल्भ म्हनुन घेनारे राजकारनी असे बेताल होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.मात्र आपण अशा प्रवृत्तीचा निषेधच केला पाहीजे.&lt;br /&gt;असेच बेताल वक्तव्य मुख्तार अब्बास नक्वी या भाजपाच्या राष्ट्रीय (???) नेत्याने केले.केवळ हिंदुत्ववादी पक्षात असल्यामुळे या नेत्याला वकुब नसताना राष्ट्रीय नेता बनवीले गेले.खरेतर हा फिल्मी ढंगातला पटकथाकार माणुस.मात्र फिल्मी स्टाईलने डॉयलॉग बोलन्याच्या मोहापायी त्याने आपली वैचारीक पातळी दाखवुन दिली.मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांना श्रध्दांजली अर्पण करताना काही नागरीकांनी ,महीलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.त्याचा या मुख्तार साहेबांना भलताच राग आला.या महीला लिपस्टीक लावुन आणि तोंडाला पावडर फासुन लोकांना नेत्यांविरोधात भडकावत होत्या ,असा आरोप या महाशयांनी केला .त्यांना या महीलांच्या तोडांची पावडर व लिपस्टीक दिसली पण त्यांच्या डोळ्यातील अश्रु दिसले नाहीत.त्यांच्या वेदना ,भिती ,असुरक्षीतता दिसली नाही.त्या महीला केवळ मुख्तार साहेबांविरुध्द बोलत होत्या असे नाही ,तर त्या समस्त राजकारन्यांवर आपला संताप व्यक्त करत होत्या.मग मुख्तार साहेबांनीच एवढे का मनावर घेतले ??पण आपल्याकडे राजकारन्यांना असे काही वाद ओढवुन प्रसिध्दी मिळवन्याची किंवा मिडीयाच्या केंद्रस्थानी राहान्याची इच्छा पुर्णॅ करता येते.मुख्तार नक्वी यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला.मात्र त्यांच्या या बडबडीमुळे हजारो लाखो भगिनींचा ,त्यांच्या भावनांचा अपमान झाला त्याचे काय ?&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;म्हनुन&lt;/span&gt; या दोघा नेत्यांच्या या बेताल बडबडीचा `भुंकले` या शब्दात वर्णन करतो व त्यांचा जाहीर निषेध करतो.&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-8609497521700586382?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/8609497521700586382/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=8609497521700586382&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/8609497521700586382'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/8609497521700586382'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2008/12/blog-post.html' title='होय, ते भुंकलेच !!'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-7859786213911787912</id><published>2008-12-01T10:46:00.000+05:30</published><updated>2008-12-01T10:47:22.123+05:30</updated><title type='text'>गच्छंती दोघा पाटलांची</title><content type='html'>अखेर देशाचे गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांची पदावरुन गच्छंती झाली.तब्बल १८ बॉंम्बस्फोट आणि हजारावर बळी गेल्यानंतर या महोदयांनी नैतीक (??)जबाबदारी स्वीकारत राजिनामा दिला.पदावरुन पायउतार होईपर्यंत ( हाकलले जाईपर्यंत )त्यांनी  गृहमंत्री पदाची होईल तेवढी शोभा केली.दिल्ली बॉंम्बस्फोटनंतर अवघ्या काही तासात ३  वेळा आपले कपडे बदलुन त्यांनी आपण किती बेजबाबदार आहोत हे दाखवुन दिले होते.केवळ हायकमांडचा आशीर्वाद असल्यामुळे लातुरला पराभुत झालेला हा तथाकतीत नेता सरळ देशाचा गृहमंत्री झाला.ग्रामीण भागात जसा एखाद्या दगडाला शेंदुर लावला कि लोक त्या दगडाची मनोभावे पुजा करतात,त्याप्रमाणे कॉंग्रेस पक्षात अशा काही दगडांना शेंदुर लावला जातो.मात्र आता मुंबई बॉंम्बस्फोटानंतर कॉंग्रेस पक्षाची गोची झाल्यामुळे त्यांनी या तोंडपाटीलकी करनारया पाटलांना लातुरचा रस्ता दाखवला. `या बॉंम्बस्फोटाचा मी जाहीर निषेध करतो,मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना प्रकट करतो.` हे पाठ केलेले वाक्य आता पाटलांच्या तोंडुन ऐकु येणार नाहीत.         आत्ताच आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्राचे  गृहमंत्री श्री. आर. आर. पाटील यांचीही गछंती झालेली आहे.मी काल लिहिलेल्या स्तंभानुसार आबांनी आत्मपरीक्षन निश्चीतच केलेल असेल.किंवा त्यांना तसे करायला त्याच्या पक्षाने भाग पाडलेले असेल.भरीस भर म्हनुन आबांनी  बॉंम्बस्फोटनंतर  वादग्रस्त विधान केले.इतने बडे शहर मे ऐशी छुटपुट घटना होती है,असे अतिशय निर्ढावलेले प्रतिक्रीया दिली.तिचा व्हायचा तो परिणाम झाला.   या दोघा गृहामंत्र्यांच्या राजीनाम्याने दहशतवादाचा प्रश्न सुटेल असे नाही.मात्र प्रशासनाचे निर्ढावलेपण कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-7859786213911787912?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/7859786213911787912/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=7859786213911787912&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/7859786213911787912'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/7859786213911787912'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2008/11/blog-post_30.html' title='गच्छंती दोघा पाटलांची'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-364929767546152502.post-3051419608094989596</id><published>2008-11-30T13:08:00.000+05:30</published><updated>2008-11-30T13:15:54.410+05:30</updated><title type='text'>आर.आर.आबा तुम्ही निष्कलंक राहा. निष्क्रिय नको .</title><content type='html'>आबा नुसतेच व्यथीत होऊ नका ,आतातरी आपला निष्क्रियपणा सोडा.तुम्ही राज्याच्या गृहमंत्रीपदाची आणि शिवराज पाटलांनी देशाच्या गृहमंत्रीपदाची  होता होईल तेवढी प्रतीष्ठा आणि जरब  कमी करन्याची एकही संधी सोडली नाही.आपण निष्कलंक राजकारणी आहात हे सगळा महाराष्ट्र जाणुन आहे.म्हनुन तर महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे मोठया आशेने पहात होति.त्यांना तुमच्यात यशवंतराव चव्हानांचा ,शरद पवारांचा वारसदार दिसत होता .म्हणुन त्यांनी तुमच्या सर्व चांगल्या योजना डोक्यावर घेतल्या.संत गाडगेबाबा स्वच्छता आभियान आजही तुमच्याच नावाने गावागावात राबविले जाते. `गोळीला उत्तर गोळीने` या तुमच्या वाक्यावर आक्खा महाराष्ट्र तुमच्यावर फिदा होता. सर्व जनता तुम्हाला आदराने आबा संबोधायला लागली होता.कोनत्याही प्रस्थापीत राजकारन्याला असे जनतेचे प्रेम मिळाले नाही.परंतु तुम्ही तुमच्या निष्क्रियतेने जनु जनतेशी प्रतारणाच केली आहे.तुम्ही निष्पाप आहात ,तसेच रहा ,मात्र निष्क्रिय राहु नका . आज महाराष्ट्राच्या पोलीस दलात बजबजपुरी माजली आहे. वरिष्ठ आधिकरी जनतेचे रक्षण करन्यापेक्षा स्वताची लॉबिंग करन्यात मश्गुल आहेत.त्यामुळेच तर अतिरेकी सुरक्षीतपणे गेट वे ऑफ इंडियापासुन शिवाजी टर्मीनस पर्यंत धडक मारु शकले.कुठे गेले होते तुमचे गुप्तहेर खाते ??? कुठे गेले होते बंदोबस्तावरील पोलीस ?????फक्त मुम्बैचीच ही व्यथा नाही.सगळ्या महाराष्ट्रात हेच वातावरन आहे.मोटरसायकली चोरी,घरफोडी, दरोडे,रस्त्याने चालनार्या भगीनींच्या मंगळ्सुत्राची चोरी,छोटी मोठी टोळी युध्हे ह्या तर सगळ्या शहरात रोज घडनार्या घटना आहेत.पोलिस दलातील वाहतुक पोलीस ही शाखा तर दलाची वसुली शाखा आहे अशीच शंका येते.शहराच्या कोपरा कोपरावर टोळी टोळीने वाहतुक पोलीस वाहनधारकांना लुबाडन्याचे काम करीत असतात. आबा तुम्ही आत्मपरिक्षन करा.तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षन करु शकत नसाल तर बिनधास्तपने राजीनामा देऊन मोकळे व्हा.तुम्हीही अकार्यक्षम असल्याची बदनामी टाळा आणि गृहमंत्रीपदाची प्रतीष्ठा आणि जरब कमी करु नका.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/364929767546152502-3051419608094989596?l=bhararinews.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhararinews.blogspot.com/feeds/3051419608094989596/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=364929767546152502&amp;postID=3051419608094989596&amp;isPopup=true' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/3051419608094989596'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/364929767546152502/posts/default/3051419608094989596'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhararinews.blogspot.com/2008/11/blog-post.html' title='आर.आर.आबा तुम्ही निष्कलंक राहा. निष्क्रिय नको .'/><author><name>Hemant Pagar</name><uri>http://www.blogger.com/profile/14499560778730960774</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Cf2NnZpd2Ds/SYAEbidwXoI/AAAAAAAAACY/at0LG422Abc/S220/n1152006858_2117.jpg'/></author><thr:total>7</thr:total></entry></feed>
